(आ) आग्ऱ्याहून येताना संभाजीराजांना ....
एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.
(झाशीत, मथुरेत, दिल्लीत)
Share
(आ) आग्ऱ्याहून येताना संभाजीराजांना ....
एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.
(झाशीत, मथुरेत, दिल्लीत)
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Answer:
(आ) आग्याहून येताना संभाजीराजांना..........
Explanation:
एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.
मथुरेत
ऐतिहासिक दृष्ट्या हे नक्कीच आहे की औरंगजेेब याला संपूर्ण भारतात हिंदूच नव्हे तर मुस्लिम नवाब आणि सरदार सुद्धा समान पणे घृणा आणि निंदा करत होते जरी कितीही बुद्धीच्या चातुर्याने किंवा आडवाटेने विपर्यास करून त्याच्या निघृण कर्तुत्वावर चांगलेपणाची चादर ओढली तरी . औरंगजेेब शैतान होता आणि त्याचा शैतानीपणाला त्याच्या धर्माच्या सिद्धांताने मान्यता दिली आहे ज्याचा तो एक क्रूर धर्मांध उपासक होता. हे सांगणे गरजेचे नाही की त्यांनी त्याचा वेळ स्वतःच्या राज्यात झालेली बरीच बंड आणि उठाव शांत करण्यासाठी खर्च केला जे त्याच्या सर्व साम्राज्यात रानटी गवतासारखे वाढत होते.
हिंदूंच्या दृष्टिकोनातून ही कथा पाहिली पाहिजे . औरंगजेबाचा सर्वात कट्टर आणि त्याला धाकेत ठेवणारा शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले नव्हते पण त्यांनी सुरुवातीपासून एक प्रबळ आणि चिरस्थायी साम्राज्य उभे केले जेणेकरून एका भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली युगाचे आरंभ केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे किंवा शंभुजी राजे यांनी धीटपणे , दृढनिश्चयाने व न जुमानता क्रोध दाखवून त्यांच्या वडिलांचे स्वातंत्र्याची धगधगती मशाल पुढे नेली. परंतु वाईची दुर्देवी लढाई, नंतरचा रक्तपात यांचा परिणाम वेगळा असतात तर न जाणो, औरंगझेेबच्या रक्तरंजित इस्लामी रानटीपणा पासून आधीच मुक्त झालो असतो.
पुढे संभाजी महाराजांवर भीषण अत्याचार करून त्यांचा मृत्यू झाला हे सर्वश्रुत आहे.परंतू त्यांच्या मृत्यूच्या सात वर्षाच्या आधी त्यांनी दोन संस्कृतमध्ये पत्र लिहिली होती जी लोकांना फारशी माहिती नव्हती. दोन्ही पत्रांचा मजकूर जवळजवळ एक सारखाच आहे परंतु त्यांच्यातत्यांनी औरंगजेेब विरुद्ध लढण्याची एक दमदार खंबीरपणा दाखवलेला आहे.
महत्त्व
ती दोन पत्रे महत्वाचे आहे ह्या कारणाने की संभाजी महाराजांनी पहिल्यांदा औरंगजेबाची सत्ता उलथून टाकण्याचा आपला हेतू नोंदवला त्याच्याशी युद्ध करण्या ऐवजी. हे दर्शवते की संभाजी महाराजांचे प्राचीन सनातन धर्म आणि त्याच्या कोटयावधी अनुयायांवर अविचलत निष्ठा व नितांत प्रेम होते. या पत्रात त्यांनी असे चित्रांकित केले की औरंगजेबाला सगळेजण का घृणा करतात आणि कसे त्याने सनातन धर्मा विरुद्ध संहार करून त्याचे नामोनिशान मिटविण्याचा प्रयत्न केला या सनातन धर्माच्या जन्मभूमित.0