अपूर्ण कथा पूर्ण करुन लिहा. (मार्च -१७)
रवी शाळेतील हुशार व गुणवंत विद्यार्थी. प्रेमळ व स्व मदत करणारा म्हणून सर्वांचा लाडका होता. रवी इ.५ पासून दरवर्षी शाळेच्या नाटकात भाग घेत असे आणि रोख रकमेचे बक्षीसही मिळवीत असे.
यंदा रवीचे दहावीचे वर्ष. रवीला नवीन मित्र मिळाला होता दुष्काळग्रस्त भागातून आर्थिक परिस्थितीमुळे मामाकडे शिक्षणासाठी आलेला सूरज रवीच्या शेजारी राहायला आत आणि अभिनयाची आवड व नाट्यप्रेम यांमुळे दोघांची घट्ट मैत्री झाली. सूरजला असलेली पैशाची गरज रवीपासून लपून राहीली नव्हती.
दरवर्षीप्रमाणे शाळेच्या स्नेहसंमेलनात होणाऱ्या नाट्यस्पर्धेची सूचना वर्गात आली. रवी भाग घेणार आणि रोख बक्षीसरी । पटकवणार हे ठरलेलेच हाते जणू! परंतू........ plz tell me ans
Share
Answer:
एक समय आता है जब आप तय करते हैं दूर जाना,आगे बढ़ना,झूठे रिश्तों की तिलांजलि देना,सामाजिकता से परे होना,एकांत की शरण लेना,सपनो का पीछा करना,जिम्मेदारी चुनना,लड़ना और जीतने की कोशिश करना...शायद यह वही समय है!
वो सब जो सोचा गया था सब करने का समय...लड़ने का..जीतने का।
Explanation: