essay in marathi
सूर्य संपावर गेला तर
Share
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Answer:
सूर्य संपावर गेला तर फक्त पृथ्वीवर सगळीकडे अंधार पसरेल असे नाही तर मानवाच्या जीवनातच अंधकार निर्माण होऊन जाईल. खरेतर सूर्याला संप करण्याची काही गरज नाही. संप म्हणजे दुर्बल घटकांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रतिष्ठित लोकांविरुद्ध सनदशीर मार्गाने पुकारलेले एक युध्दच होय. सूर्य तर स्वतः इतका बलशाली आहे की त्याने ठरवले तर काही क्षणातच सर्व सजीव सृष्टी ची राखरांगोळी करून टाकेल. मग त्याला संपावर जाण्याची गरजच नाही ना!
सूर्य संपावर गेला तर सगळीकडे अंधार पसरत जाईल लोकांना उष्णताच मिळणार नाही. आदल्या दिवशी झोपलेली माणसे सकाळी सूर्योदय झालेला नसल्यामुळे लवकर उठणारच नाही. नेहमी प्रमाणे जे उठतील त्यांना बाहेर सगळीकडे अंधार दिसेल म्हणून सगळ्यांचा गोंधळ नक्की उडेल. झोपेतून उठलेले लोक गोंधळून परत झोपून जातील.
Explanation:
Mark me as a brainliast