महाराष्ट्र की संतांची भूमि आहे यावर तुमचे मत लिहा
please help
Home
/
India Languages
/
महाराष्ट्र की संतांची भूमि आहे यावर तुमचे मत लिहाplease help
महाराष्ट्र की संतांची भूमि आहे यावर तुमचे मत लिहा
please help
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
महाराष्ट्राला खूप प्राचीन काळापासूनच एक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभले हे.
ही पवित्र भूमी शुरविरांची,संत महत्म्यांची, सज्जनांची आहे.
या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर जन्मले , ज्ञानेश्वर , तुकाराम ,एकनाथ , रामदास यांसारखे संत महात्मे याच भूमीत जन्माला आले.
या थोर व्यक्तींनी जगाला जगण्याची रीत शिकवली.
चांगले विचार समाजात पेरले.लोकांचे विचार परिवर्तन घडवून आणले.
.........